2019 च्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची 50 हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेची अट रद्द.
आता 50 हजारांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा.
#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
#कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत महत्त्वाचा निर्णय
2019 च्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची 50 हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेची अट रद्द.
विशेष वृत्त एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्...
No comments:
Post a Comment