Monday, August 24, 2026

कर्जमुक्तीकडून समृद्धीकडे, शेतकऱ्यांच्या प्रगतीला शासनाची साथ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लाभाचे आज वितरण करण्यात आले.
▶️ ६ लाख ३६ हजार ०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५ हजार ०८६ कोटींच्या लाभाचे वितरण
▶️ आतापर्यंत १२ लाख ५८ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांना ₹१० हजार ११५ कोटींचा लाभ
▶️ शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देत समृद्ध आणि सक्षम महाराष्ट्राच्या दिशेने शासनाची वाटचाल!

No comments:

Post a Comment

शासकीय कर्मचाऱ्यांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासनाला डेटा-आधारित, जलद आण...