“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम
भारताचे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांनी आपल्या भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
राष्ट्रएकता, श्रद्धा आणि सेवाभाव दृढ करण्याचा संदेश त्यांनी दिला.
छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...
No comments:
Post a Comment