“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम
भारताचे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांनी आपल्या भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
राष्ट्रएकता, श्रद्धा आणि सेवाभाव दृढ करण्याचा संदेश त्यांनी दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ #शेतकरीकर्जमाफी #शेतकरीकल्याण
No comments:
Post a Comment