“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या प्रभावी भाषणातून गुरु साहिबांच्या पवित्र शहीदीचा गौरवपूर्ण उल्लेख.
धर्म, मानवता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश त्यांनी दृढपणे मांडला.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना2026 #महाराष्...
No comments:
Post a Comment