"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी मा. श्री. अशोक काकडे यांनी सर्व नागरिकांना या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment