महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या प्रबोधनाचा गौरवशाली वारसा लाभला आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईत भक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा महाकुंभ भरणार आहे. 
शीख, सिंधी, बंजारा, लबाणा, सिंधी आणि नामदेव साम्प्रदायासह सर्व समाज बांधवांनी या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
No comments:
Post a Comment