"गुरु नानक देवजींच्या एका निरंकार मंत्राने संपूर्ण समाजाला एकत्र जोडण्याचे महान कार्य केले!" 

मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी 'हिंद-दी-चादर' ३५० व्या शहीदी समागमानिमित्त सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. शीख, सिंधी, बंजारा, लबाणा आणि सर्व नानक-नाम-लेवा समाजाचा हा भव्य संगम! 
No comments:
Post a Comment