Friday, February 20, 2026


"गुरु नानक देवजींच्या एका निरंकार मंत्राने संपूर्ण समाजाला एकत्र जोडण्याचे महान कार्य केले!" 🤝✨
मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी 'हिंद-दी-चादर' ३५० व्या शहीदी समागमानिमित्त सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. शीख, सिंधी, बंजारा, लबाणा आणि सर्व नानक-नाम-लेवा समाजाचा हा भव्य संगम! 🚩
🗓️ २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६
📍 ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई.


 

No comments:

Post a Comment

  प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी ८८४.७२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर; ४९९.६० कोटी वितरित नांदेड दि. 13 मे :- प्रधानम...