भारत बदलतोय… आणि बदलाची सूत्रं आता महिलांच्या हातात !
संसद-विधानसभेत ३३% आरक्षण,
‘सुकन्या समृद्धी’त ४.२ कोटी खाती,
‘मिशन पोषण’मुळे आरोग्य सुधारणा,
मुद्रा योजनेत ६८% कर्ज महिलांना,
आणि देशभरात दीड कोटी ‘लखपती दीदी’!
आजची नारी फक्त सक्षम नाही… तर नेतृत्व करतेय!
हीच खरी नारी शक्ती!
रील आवडली तर शेअर करा !
No comments:
Post a Comment