Friday, April 10, 2026

भारत बदलतोय… आणि बदलाची सूत्रं आता महिलांच्या हातात !

संसद-विधानसभेत ३३% आरक्षण,
‘सुकन्या समृद्धी’त ४.२ कोटी खाती,
‘मिशन पोषण’मुळे आरोग्य सुधारणा,
मुद्रा योजनेत ६८% कर्ज महिलांना,
आणि देशभरात दीड कोटी ‘लखपती दीदी’!
आजची नारी फक्त सक्षम नाही… तर नेतृत्व करतेय!
हीच खरी नारी शक्ती!
रील आवडली तर शेअर करा !



No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नवीन सेवार्थ प्रणाली ई-बिल संदर्भात प्रशिक्षण   नांदेड दि. 9 जून :- जिल्हा कोषागार कार्...