Thursday, June 12, 2025

महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ या उपक्रमांतर्गत लघु,मध्यम व दीर्घ काळासाठी राबवायच्या कार्यपद्धतीसाठी धोरण तयार करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठीच्या निर्मितीत लोकसहभाग असावा या हेतूने नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहेत.




No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ;  शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - जेनीत चंद्रा दो...