Sunday, May 4, 2025

 सिनेमामध्ये एखाद्या विषयाची मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टिकोन जसा आहे, त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेमा प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्त्वाची असते, असे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता बोलत होते.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  690 कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड  सुधारित  दौरा     नांदेड दि.   2 जुलै ...