Saturday, August 30, 2025

 #नांदेड जिल्ह्यात #अतिवृष्टी मुळे बऱ्याच गावात पुराचे #पाणी आले. अनेक नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्यावतीने #बचाव कार्य करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. #नांदेड येथील #सीआरपीएफ च्या मदतीने #नायगाव तालुक्यातील #कुंचेली येथील 80 नागरिकांना #सुरक्षितस्थळी #स्थलांतरीत केले.

No comments:

Post a Comment

‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपय...