Saturday, May 3, 2025

 भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ असल्याचे जागतिक व्यवसायातील अग्रणी आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार शॉ यांनी सांगितले.

‘भारताचे नवोन्मेष पुनरुत्थान : जागतिक स्तरावरील पहिल्या स्टार्टअप्सचे पुढील दशक’ या विषयावर फोर्ब्सच्या एडिटर ॲट लार्ज मनीत आहुजा यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला.
सृजनशील आशय निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय स्टार्टअप्सनी चित्रपटांच्या पलीकडे विचार करत जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे ब्रँड्स, परिसंस्था आणि बौद्धिक संपदा निर्माण केली पाहिजे, असे किरण मझुमदार शॉ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

  राज्य शासनाच्या  ‘ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार   २०२४ ’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ    मुंबई ,  दि. 4  :  माहिती...