Thursday, March 25, 2021

 

केळी पिकाच्या संरक्षणासाठी कृषि संदेश

नांदेड (जिमाका) दि. 25 :- केळी पिकासाठी किड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर अस केळी पिक संरक्षणसाठी जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश देण्यात आला आहे. केळीबाग ही तणविरहीत स्वच्छ ठेवावी. केळी बागेतील तण हाताने किंवा कोळपणी करुन काढावे. लागवडीनंतर 5 महिन्यापर्यत वेळोवेळी पाण्याचा निचरा करावा. केळीचे रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग काढ बागेबाहेर आण नष्ट करावा. बागेतील वाळलेली लटकणारी पाने काढ टाकाव, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासप...