Tuesday, November 19, 2019


रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करुन
पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन
            नांदेड दि. 19 :- बाभळी उच्च पातळी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी यावर्षी बाभळी बंधाऱ्यात प्रत्यक्ष सिंचनासाठी 27 दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून रब्बी हंगाम 2019-20 साठी शेतकरी बांधवांनी पिकांचे नियोजन करुन पाण्याचा योग्य वापर करावा व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी बाभळी पाटबंधारे उपविभाग, उमरी यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

 निमंत्रण – जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल शुभारंभ सर्व मान्यवर पत्रकार बांधव, नमस्कार. जिल्हा परिषद नांदेड तर्फे विकसित जिल्हा परि...