Sunday, September 1, 2024

 #नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे #अतिवृष्टी संदर्भात आवाहन : #पाऊस थांबताच नुकसानाचे पंचनामे होतील. नागरिकांनी सतर्क असावे. पुलावरून पाणी वाहत असताना रस्ते ओलांडू नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. जिल्हा प्रशासनाचे नुकसाना संदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.



No comments:

Post a Comment

वृत्त  क्रमांक 398 जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात दुसऱ्या दिवशी गुणनियंत्रण प्रशिक्षण   नांदेड दि. 16  एप्रिल : राज्याच्या जलसंपदा विभागाच्य...