Sunday, September 1, 2024

 #नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे #अतिवृष्टी संदर्भात आवाहन : #पाऊस थांबताच नुकसानाचे पंचनामे होतील. नागरिकांनी सतर्क असावे. पुलावरून पाणी वाहत असताना रस्ते ओलांडू नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. जिल्हा प्रशासनाचे नुकसाना संदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.



No comments:

Post a Comment

  टूटे पत्थरों से अटूट आस्था तक : सोमनाथ की गाथा -           ब्रिजेश सिंह ,  महासंचालक एवं प्रधान सचिव ( DGIPR)   भारत को स्वतंत्रता मिलने क...