Saturday, August 30, 2025

 #नांदेड जिल्ह्यात #अतिवृष्टी मुळे बऱ्याच गावात पुराचे #पाणी आले. अनेक नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्यावतीने #बचाव कार्य करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. #नांदेड येथील #सीआरपीएफ च्या मदतीने #नायगाव तालुक्यातील #कुंचेली येथील 80 नागरिकांना #सुरक्षितस्थळी #स्थलांतरीत केले.

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...