Tuesday, May 14, 2019


वृ.वि.1027                                                                               वैशाख -19/1941 (सायं.6.05 वा.)
दि. 14 मे, 2019
मुंबई/नांदेड/ऑडिओ ब्रीज/दुष्काळ आढावा
टँकरद्वारे नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे
मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ ब्रीजद्वारे प्रशासनास सूचना
नागरिकांशी अधिकाधिक संवाद साधून
परिणामकारकपणे दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 14 : दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणतीही तक्रार येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. तसेच दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना दिल्या.
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंचाशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला. या संवाद सेतूच्या माध्यमातून सुमारे 20 हुन अधिक सरपंचाच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. या सूचनांची नोंद स्थानिक प्रशासन घेत असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुखेड तालुक्यातील सरपंच ज्योती चव्हाण यांनी केलेल्या वाढीव टँकर व चारा छावणीच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये मागणीनुसार टँकर सुरू करावेत. तसेच जेथे वाढीव टँकरची मागणी आहे, त्या ठिकाणी पाहणी करून तत्काळ कार्यवाही करावी. आवश्यक तेथे चारा छावणी सुरू करण्यात यावी.
मुखेड तालुक्यातील दत्तात्रय करणे, श्री. जगताप, मुकिंदा मारकवाड, बाबूराव दस्तुरे, लक्ष्मण पाटील, बालाजी पाटील या सरपंचांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सन 2018 च्या लोकसंख्येनुसार जनावरांची संख्या लक्षात घेऊन टँकर सुरू करण्यात यावेत. टँकरच्या फेऱ्या नियमित होतील, याकडे गट विकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात योग्य ती पावले प्रशासनाने उचलावीत. पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने मार्गी लावावीत. नांदेड जिल्ह्यात रोहयोतून सध्या 942 कामे सुरू असून 19 हजार 584 कामे शेल्फवर आहेत. त्यामुळे आवश्यक तेथे रोहयोची कामे सुरू करावीत. 
उमरी तालुक्यातील सुरेखा बालाजी डांगे, शिवाजी शंकर पांचाल या सरपंचांनीही गावातील दुष्काळसंबंधीत समस्यां मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना सांगितल्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सरपंचांनी केलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी. तसेच दुष्काळाशी संबंधित तक्रारी व सूचनांसाठी सरपंचांना व्हॉटसअप क्रमांक देण्यात आला आहे. त्यावरील तक्रारीचीही दखल घेऊन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत.
नांदेड जिल्ह्यासाठी केलेल्या उपाययोजना
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर व उमरी या 3 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून तीनही तालुक्यातील गावांची संख्या 306 इतकी आहे. दुष्काळ घोषित केलेल्या मुखेड तालुक्यात 51 टँकर,  देगलूर 2 टँकर उमरी तालुक्यामध्ये 1 टँकर सुरू आहे.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ आज अखेर  11 विंधण विहिरी, 869 विहिरींचे व बोअरवेलचे  अधिग्रहण  करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची 1.83 कोटी रुपये इतक्या विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस वीज बिलापोटी देण्यात आली आहे व या योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
दीड लाख शेतकऱ्यांना 86.91 कोटींचा दुष्काळ निधी वाटप
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तीन तालुक्यातील  1 लाख 55 हजार 741 शेतकऱ्यांना 86.91 कोटी रुपये दुष्काळ निधीचे वाटप करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण 10 लाख 92 हजार 600 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. आतापर्यंत 37 हजार 378 इतक्या पात्र शेतकऱ्यांना 17.34 कोटी रुपयांची इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या ल 2.52 लाख शेतकऱ्यांपैकी 1.13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी एकूण 22.52 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 942 कामे सुरू असून त्यावर 13 हजार 512 मजूर काम करत आहेत. रोहयोमधून इतर 28 प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात  आली आहेत.
यावेळी मुख्य सचिव अजोय  मेहता, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,  जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/14.5.2019
वृ.वि.1029                                                                               वैशाख -19/1941 (सायं.6.35 वा.)
दि. 14 मे, 2019
मुंबई/टंचाई आढावा/ऑडिओ ब्रीज
टँकरद्वारे नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे
मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ ब्रीजद्वारे प्रशासनास सूचना
नागरिकांशी अधिकाधिक संवाद साधून
परिणामकारकपणे दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 14 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रीज यंत्रणेद्वारे संवाद साधूनदुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.
गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम या पाच जिल्ह्यातील साधारण शंभरहून अधिक सरपंचांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारींची दखल घेऊन त्याचे तत्काळ निवारण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच या जिल्ह्यांतील सरपंचांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक व्हॉटसअप क्रमांकही देण्यात आला आहे. या क्रमांकावर दुष्काळाशी संबंधित आलेल्या तक्रारींवरही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यातील सरपंचांनी नदी-नाले, विहिरींमधील गाळ काढण्याची मागणी केली. त्यावर संबंधित गावांचा समावेश गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत करून नदी/नाला खोलीकरण, विहिरी व तलावातील गाळ काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच नांदेड जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
हिंगोली जिल्ह्यातील विशेष दुरुस्ती अंतर्गत जुन्या झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा. राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झालेल्या गावांमधील कामासाठी निधीची कमतरता नसून ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
वर्धा जिल्ह्यात आवश्यकता असेल तेथे विंधण विहिरींचे अधिग्रहण करून सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जुन्या पाणी पुरवठा योजनांना पाईपलाईन करणे, विशेष दुरुस्तीमधील कामे पूर्ण करणे आदी सूचनाही त्यांनी दिल्या.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करुन प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना ‍मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील सरपंचांनी गावातील टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या, प्रलंबित पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, रोहयोची कामे अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
जेथे गरज असेल तिथे रोजगार हमीची कामे मिळतील याकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2018 ची लोकसंख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरचा पाणी पुरवठा वाढविण्यात यावा. टंचाई संदर्भात तातडीच्या बाबींवर 48 तासांच्या आत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी. तसेच आजच्या संवादात सरपंचांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.
0000

मुख्यमंत्री की ऑडिओ ब्रिज के द्वारा टैंकर से
नियमित एवं पर्याप्त पानी की आपूर्ति करने की प्रशासन को सूचना
नागरिकों से अधिकाधिक संवाद साधकर
प्रभावपूर्ण ढंग से सूखे की उपाययोजना चलाए
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 14 : सूखा निवारण के लिए प्रशासन सतर्क रहकर कार्यवाही करें। जिन जगहों पर टैंकर शुरू है, वहाँ मांग के अनुसार नियमित एवं योग्य मात्रा में  पानी पहुंचाया जाए। नागरिकों की ओर से किसी भी प्रकार की शिकायत न आए इस बात की ओर ध्यान देने के निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यहाँ पर दिए। साथ ही सूखे की उपाययोजना लागू करते समय प्रशासन ने नागरिकों से अधिकाधिक संवाद किया जाए। प्रशासन ने लोगों के बीच रहकर उपाययोजना चलाने पर वह अधिक प्रभावपूर्ण ढंग से चलाई जा सकती है, इस दृष्टि से जिला प्रशासन को मुख्यमंत्री ने इस दौरान सूचना दी।
नांदेड जिले के सूखाग्रस्त तहसील के सरपंचों से मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने आज ऑडिओ ब्रिज के द्वारा संवाद साधा। इस संवाद सेतू के माध्यम से तकरीबन 20 से अधिक सरपंचों की शिकायतें एवं सुझाव सुने। इस पर मुख्यमंत्री ने बताया कि इन सुझावों की स्थानीय प्रशासन दखल ले रहा है और उस पर तत्काल कार्यवाही करने की सूचना उन्हें दी गई है।
मुखेड तहसील के सरपंच ज्योति चव्हाण ने की हुई अधिक टैंकर और चारा छावनियों की मांग के संदर्भ में मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहा कि  पानी की किल्लत जिन गांवों में है, वहाँ मांग के अनुसार टैंकर शुरू करें। साथ ही जहां पर अधिक टैंकर की मांग है, वहाँ निरीक्षण कर  तत्काल कार्यवाही करें। साथ ही आवश्यक वहाँ पर चारा छावणी शुरू की जाए।
मुखेड तहसील के दत्तात्रय करणे, श्री. जगताप, मुकिंदा मारकवाड, बाबूराव दस्तुरे, लक्ष्मण पाटिलल, बालाजी पाटिल इन सरपंचों ने की हुई मांग पर मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहा कि वर्ष 2018 की जनसंख्या के अनुसार एवं मवेशियों की संख्या को ध्यान में  रखकर टैंकर शुरू किया जाए। टैंकर की फेरी नियमित होगी, इस ओर गट विकास अधिकारियों ने ध्यान देना चाहिए।  दुरुस्ती के अभाव में बंद पड़ी हुई जलापूर्ति योजनाएं शुरू करने के संदर्भ में योग्य वह कार्यवाही प्रशासन की ओर से की जाए। जलापूर्ति  योजनाओं के अधूरी काम तत्काल पूरी करें। नांदेड जिले के रोहयो के वर्तमान में 942 काम शुरू है और 19 हजार 584 काम शेल्फ पर है। इसलिए आवश्यक वहाँ पर रोहयो के काम शुरू किए जाएँ।
उमरी तहसील के सुरेखा बालाजी डांगे, शिवाजी शंकर पांचाल इन सरपंचों से गाँव के सूखा संबंधित समस्याएं मुख्यमंत्री श्री.फडणवीस के समक्ष रखी।
मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहा कि सरपंचों ने की हुई शिकायतों की ओर तत्काल ध्यान देते हुए जिला प्रशासन की ओर से इस पर कार्यवाही की जाए। साथ ही सूखे से संबंधित शिकायतें एवं सुझाव तथा सूचनाओं के लिए सरपंचों को व्हॉटसअप क्रमांक दिया गया है। इस पर प्राप्त शिकायतों की दखल लेते हुए जिला प्रशासन, जिला परिषद की व्यवस्था ने संवेदनशील पद्धति से काम करना चाहिए।
नांदेड जिले के लिए की गई उपाययोजनाएं
नांदेड जिले के मुखेड, देगलूर और उमरी इन 3 तहसीलों में सूखा घोषित किया गया है और इन तीनों तहसील के गांवों की संख्या 306 है। सूखा घोषित किए गए मुखेड तहसील में 51 टैंकर,  देगलूर 2 टैंकर, उमरी तहसील में 1 टैंकर शुरू है।
जिले में पीने के पानी की किल्लत के निवारणार्थ आज आखिर 11 बोरवेल्स (विंधन विहिरी), 869 कुओं एवं बोरवेल्स का अधिग्रहण कर जलापूर्ति सुचारु रूप से रखने के लिए दक्षता ली गई है। पीने के पानी की नल जलापूर्ति योजनाओं की 1.83 करोड़ रुपए इतनी विद्युत देयकों की रकम महावितरण कंपनी को विद्युत बिल के रूप में दी गई है। इन योजनाओं की विद्युत आपूर्ति सुचारु रूप से की गई है।
डेढ़ लाख किसानों को  86.91 करोड़ रूपए सूखा निधि वितरित
नांदेड जिले के सूखाग्रस्त तीन तहसील के  1 लाख 55 हजार 741 किसानों को  86.91 करोड़  रुपए सूखा निधि का वितरण किया गया है। नांदेड जिले के कुल 10,92,600 किसानों ने पीक बीमा योजना के अंतंर्गत पंजीकरण किया था। अब तक 37,378  पात्र किसानों को 17.34 करोड़ रूपए इतनी रकम अदा की गई है।
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना के अंतंर्गत पंजीकरण किए गए 2.52 लाख किसनों में से 1.13 लाख किसानों को पहली किस्त के रूप में कुल 22.52 करोड़ रूपए अर्थसहायता दी गई है। शेष किसानों को इस योजना का लाभ देने की कार्यवाही शुरू है।
इसके अलावा जिले में महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना के अंतर्गत 942 कार्य शुरू है और वहाँ पर 13 हजार 512 मजदूर काम कर रहे है। रोहयो के अन्य 28 प्रकार के कामों को मंजूरी भी दी गई है।
इस दौरान मुख्य सचिव अजोय  मेहता, पानी आपूर्ति विभाग के अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,  जलसंधारण विभाग के सचिव एकनाथ डवले, मदद एवं पुनर्वसन विभाग के सचिव किशोर राजे निंबालकर, सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदि उपस्थित थे।
००००
टैंकर के द्वारा नियमित एवं पर्याप्त जलापूर्ति करने की
मुख्यमंत्री की ऑडिओ ब्रिज के द्वारा प्रशासन को सूचना
नागरिकों से अधिकाधिक संवाद साधकर
प्रभावपूर्ण ढंग से सूखे की उपाययोजना चलाए
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 14 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपुर और वाशिम जिले के सरपंचों से ऑडिओ ब्रिज के द्वारा संवाद साधकर सूखे  पर उपाययोजन करते हुए प्रशासन ने नागरिकों से अधिकाधिक संवाद रखकर  एवं प्रशासन ने लोगों के बीच  रहते हुए उपाययोजना चलाने पर वह अधिक प्रभावपूर्ण ढंग से चलाई जा सकती है, इस दृष्टि से मुख्यमंत्री ने जिला प्रशासन को सूचना दी।
पिछले छह दिनों से मुख्यमंत्री श्री. फडणवीस राज्य के सूखाग्रस्त तहसील के सरपंच, ग्रामसेवक समेत जिलास्तर के जिलाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारियों से संवाद साध रहे है। आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपुर और वाशिम इन पाँच जिलों में साधारणत: सौं से अधिक सरपंचों से सीधा संवाद साधकर उनकी समस्याएँ,  शिकायतों पर ध्यान देते हुए तत्काल निवारण करने की सूचना जिला प्रशासन को दी। साथ ही इन जिलों में सरपंचों की शिकायतों को सुनने के लिए एक व्हॉटसअप क्रमांक भी दिया गया है। इस क्रमांक पर सूखे से संबंधित प्राप्त शिकायतों पर तत्काल कार्यवाही करने की सूचना मुख्यमंत्री ने संबधितों को दी है।
नागपुर जिले के सरपंचों ने नदी-नाले, कुओं का गाद निकालने की मांग की। इस पर संबंधित गांवों को  गादमुक्त धरण, गादयुक्त शिवार योजना में शामिल कर नदी/नाले के गहराई बढ़ाने, कुओं और तालाबों का गाद निकालने के निर्देश मुख्यमंत्री ने दिए। साथ ही नांदेड जिले में जिन जगहों पर टैंकर शुरू है, वहाँ पर मांग के अनुसार नियमित एवं उचित मात्र में पानी उपलब्ध किया जाए। नागरिकों की ओर से किसी भी प्रकार की शिकायत न आए इस ओर ध्यान देने के निर्देश भी मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने दिए।
हिंगोली जिले के विशेष दुरुस्ती के अंतर्गत पुरानी हुई नल जलापूर्ति योजनाओं की दुरुस्ती कर जलापूर्ति सुचारु रूप से करें। राष्ट्रीय पेयजल और मुख्यमंत्री पेयजल योजना में शामिल की गई  गाँव के कामों के लिए निधि की कमी नहीं है, इसलिए यह काम तत्काल पूरे करने के निर्देश इस दौरान उन्होंने दिए।
मुख्यमंत्री ने बताया कि वर्धा जिले में आवश्यकता के अनुसार वहाँ पर बोरवेल्स (विंधण विहिरीं) का अधिग्रहण कर सुचारु रूप से जलापूर्ति की जाए। साथ ही पुरानी जल आपूर्ति योजनाओं की पाईपलाईन करना, विशेष दुरुस्ती के काम पूरे करना आदि प्रकार की सूचनाएँ भी उन्होंने दी।
इसके अलावा ग्रामीणों की मांग के अनुसार पीने के पानी के टैंकर्स और रोहयो के कामों का नियोजन कर प्रशासन ने नागरिकों को धीरज देने की सूचना ‍मुख्यमंत्री ने वाशिम जिला प्रशासन को दी।
इस दौरान वाशिम जिले के रिसोड तहसील के सरपंचों ने गाँव के टैंकर, पानी की टंकियां, चारा छावनियां, प्रलंबित जलापूर्ति योजनाओं की दुरुस्ती, रोहयो के काम ऐसे विविध विषयों पर मुख्यमंत्री से संवाद साधकर परिस्थिति की जानकारी दी। इस ओर ध्यान देते हुए जिलाधिकारी, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारियों ने तत्काल उपाययोजना करने की सूचना मुख्यमंत्री ने दी।
मुख्यमंत्री ने बताया कि जहां पर आवश्यकता है, वहाँ रोजगार हमी के काम मिल सकते है क्या, इस ओर जिलाधिकारी और मुख्य कार्यकारी अधिकारी ध्यान दें। वर्ष  2018 की जनसंख्या को ध्यान में रखते हुए उस तरह से टैंकर की फेरी बढ़ाई जाए। किल्लत के संदर्भ में तत्काल विंदुओं पर 48 घंटों के अंदर निर्णय लेकर कार्यवाही की जाए। साथ ही आज के संवाद में सरपंचों की ओर से रखे रखे मुद्दों पर तत्काल कार्यवाही करने की सूचना भी मुख्यमंत्री ने इस दौरान जिला प्रशासन के अधिकारियों को दी।
0000
CM directs administration to supply sufficient and regular water through tankers
Implement drought relief measures by establishing dialogue with people- CM Devendra Fadanvis

Mumbai, May 14: The administration should remain alert and take steps to provide relief in drought affected areas. Water should be supplied regularly and in sufficient quantity through tankers on demand. Care should be taken to see that no complaint is received from the citizens, said Chief Minister Devendra Fadanvis here on Tuesday.
He said that while implementing drought relief measures the administration should constantly hold dialogue with the people. The measures implemented with the involvement of people will be more effective, he directed the district administration.
The Chief Minister interacted with the sarpanchs of Nanded district through audio bridge system today. He listened to the complaints and suggestions of the nearly 20 plus sarpanchs. He said that the local administration is taking cognizance of these complaints and suggestions and taking action on them. Directions to this effect have been issued to the administration, he said.
IN response to the demand from Jyoti Chavhana, sarpanch from Mukhed Taluka about more tanker and fodder camp, Chief Minister Fadanvis said that tanker should be pressed in service in villages facing water scarcity. Where there is demand for more tankers that should be examined and immediate action should be taken. The fodder camps should be started wherever necessary.
On the demand from Dattatreya Karne, Jagtap, Mukinda, Marakwad, Baburao Daasture, Lakshman Patil and Balaji Patil, all sarpanchs from Mukhed taluka, the CM said that tankers should be pressed in service taking the 2018 population and that of animals. Gat Vikas Adhikaris should monitor the regularity of the trips of the tankers. The administration should take steps to restart the closed water supply schemes and incomplete schemes should be completed at the earliest. 942 EGS works are currently going on in Nanded district and 19584 works are on shelf. They can be started as per the need.
Surekha Balaji Dange, Shivaji Shankar Panchal, sarpanch from Umri taluka also share the problems related to drought in their villages with the Chief Minister.
            CM Fadanvis said that district administration should take cognizance of the complaints and suggestions of the sarpanchs and take action on them. The sarpanchs are given a WhatsApp no. and the district administration and zilla parishad should act on the complaints and suggestion received on that number.
Measures taken in Nanded District
Three talukas – Mukhed, Deglur and Umri – of Nanded district are declared drought hit. The number of villages in these talukas is 306. For regular water supply 51 tankers in Mukhed, 2 in Deglur and one tanker is pressed in service in Umri taluka.
To over come the water scarcity 11 ‘Vindhan’ wells, 869 wells and borewell have been acquisitioned to ensure regular water supply. Rs 1.83 crore have been paid towards pending bills of the tap water supply schemes and power supply is resumed.
Rs 86.91 crore drought fund distributed to 1.5 lakh farmers
Rs 86.91 crore has been distributed to 155,741 farmers in three drought affected talukas in Nanded district. A total of 10,92,600 farmers have registered under the crop insurance scheme in the district. Till now, 37378 eligible farmers are paid Rs 17.34 crore.
Under the PM Kisan Sanman Yojana, 2.52 lakh farmers have enrolled out of them 1.13 lakh farmers were given Rs 22.52 crore towards the first instalment. Process to pay the remaining farmers is underway.
Under the MNREGA 942 works are going on in the district employing 13512 workers. Approval is granted to other 28 works under the EGS.
The meeting was prominently attended by State Chief Secretary Ajoy Mehta, Additional Principal Secretary of Water Supply department Shyam Lal Goyal, Secretary of Water Conservation and EGS Eknath Davle, Secretary of Information and PR Directorate Brijesh Singh, Relief and Rehabilitation Secretary Kishorraje Nimbalkar and other senior officers.
0000
CM directs administration to supply sufficient and regular water through tankers
Implement drought relief measures by establishing dialogue with people- CM Devendra Fadanvis
Mumbai, May 14: The administration should remain alert and take steps to provide relief in drought affected areas. Water should be supplied regularly and in sufficient quantity through tankers on demand. Care should be taken to see that no complaint is received from the citizens, said Chief Minister Devendra Fadanvis here on Tuesday.
He said that while implementing drought relief measures the administration should constantly hold dialogue with the people. The measures implemented with the involvement of people will be more effective, he directed the district administration.
The Chief Minister interacted with the sarpanchs of Nanded district through audio bridge system today. He listened to the complaints and suggestions of the nearly 20 plus sarpanchs. He said that the local administration is taking cognizance of these complaints and suggestions and taking action on them. Directions to this effect have been issued to the administration, he said.
IN response to the demand from Jyoti Chavhana, sarpanch from Mukhed Taluka about more tanker and fodder camp, Chief Minister Fadanvis said that tanker should be pressed in service in villages facing water scarcity. Where there is demand for more tankers that should be examined and immediate action should be taken. The fodder camps should be started wherever necessary.
On the demand from Dattatreya Karne, Jagtap, Mukinda, Marakwad, Baburao Daasture, Lakshman Patil and Balaji Patil, all sarpanchs from Mukhed taluka, the CM said that tankers should be pressed in service taking the 2018 population and that of animals. Gat Vikas Adhikaris should monitor the regularity of the trips of the tankers. The administration should take steps to restart the closed water supply schemes and incomplete schemes should be completed at the earliest. 942 EGS works are currently going on in Nanded district and 19584 works are on shelf. They can be started as per the need.
Surekha Balaji Dange, Shivaji Shankar Panchal, sarpanch from Umri taluka also share the problems related to drought in their villages with the Chief Minister.
            CM Fadanvis said that district administration should take cognizance of the complaints and suggestions of the sarpanchs and take action on them. The sarpanchs are given a WhatsApp no. and the district administration and zilla parishad should act on the complaints and suggestion received on that number.
Measures taken in Nanded District
Three talukas – Mukhed, Deglur and Umri – of Nanded district are declared drought hit. The number of villages in these talukas is 306. For regular water supply 51 tankers in Mukhed, 2 in Deglur and one tanker is pressed in service in Umri taluka.
To over come the water scarcity 11 ‘Vindhan’ wells, 869 wells and borewell have been acquisitioned to ensure regular water supply. Rs 1.83 crore have been paid towards pending bills of the tap water supply schemes and power supply is resumed.

Rs 86.91 crore drought fund distributed to 1.5 lakh farmers
Rs 86.91 crore has been distributed to 155,741 farmers in three drought affected talukas in Nanded district. A total of 10,92,600 farmers have registered under the crop insurance scheme in the district. Till now, 37378 eligible farmers are paid Rs 17.34 crore.
Under the PM Kisan Sanman Yojana, 2.52 lakh farmers have enrolled out of them 1.13 lakh farmers were given Rs 22.52 crore towards the first instalment. Process to pay the remaining farmers is underway.
Under the MNREGA 942 works are going on in the district employing 13512 workers. Approval is granted to other 28 works under the EGS.
The meeting was prominently attended by State Chief Secretary Ajoy Mehta, Additional Principal Secretary of Water Supply department Shyam Lal Goyal, Secretary of Water Conservation and EGS Eknath Davle, Secretary of Information and PR Directorate Brijesh Singh, Relief and Rehabilitation Secretary Kishorraje Nimbalkar and other senior officers.
0000
CM directs administration to provide regular and sufficient water supply through tankers
Implement effective measures for drought relief by discussing with citizens- CM
Mumbai, May 14: Chief Minister Devendra Fadanvis today interacted with sarpanchs of Nanded, Hingoli, Wardha, Nagpur and Washim districts through audio bridge system and directed the administration to keep maximum contacts with the citizens to overcome drought situation. The drought relief measures can be effectively implemented with the people’s participation. The Chief Minister gave directions to the administration in this regard.
The Chief Minister is constantly in contact with the sarpanchs, gram sevaks, district collectors, ZP CEOs, in the drought affected districts for the past six days. Today he interacted with over 100 sarpanchs of Nanded, Hingoli, Wardha, Nagpur and Washim and directed the district administration to take immediate action on their complaints and suggestions. A WhatsApp number is given to the sarpanchs of these districts for registering their complaints and suggestions. The Chief Minister directed the administration to take immediate action on the complaints received on this WhatsApp number.
 The sarpanchs of Nagpur district demanded to remove the silt from rivers and nullahs. On this the CM directed the administration to include these villages in “Gaalmukta Dharan – Gaalyukta Shivar” scheme to extract the silt from river beds, nullahs, tanks and wells. Similarly, in Nanded district, the CM directed to provide regular and sufficient water supply to villages on demand and take care to to see that no complaints are received.
He also directed the administration in Hingoli district to repair tap water supply schemes under special repair plan. There is no dearth of funds for National Drinking Water and Chief Minister’s Drinking Water supply schemes, he said and directed the administration to immediately complete these works.
            The CM also said that water supply in Wardha district should be regularized wherever necessary by acquisitioning ‘Vindhan’ wells. Work of laying pipeline for old schemes and completing works under special repair schemes should be completed soon, he said.
The Chief Minister directed the Washim district administration to plan the supply of water through tankers on demand and provide relief to people. Sarpanchs from Risod taluka of Washim district shared their difficulties regarding tankers, water tanks, fodder camps, pending repairs of water supply schemes, EGS works, and other issues. Taking cognizance of these the district collectors, ZP CEO, Tahsildar, Gat Vikas Adhikari should take immediate steps to resolve them, the Chief Minister said.
The CM also directed the administration to see that the EGS works are available wherever needed. Water supply should be increased considering 2018 population. Quick decision should be taken within 48 hours on issues of scarcity and action should be taken on them. The Chief Minister also directed the administration officials to initiate action on issues placed by the sarpanchs today during the interaction.
0000


टँकरद्वारे नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे
मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ ब्रीजद्वारे प्रशासनास सूचना
नागरिकांशी अधिकाधिक संवाद साधून
परिणामकारपणे दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई,, दि. 14 : दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणतीही तक्रार येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. तसेच दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना दिल्या.
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंचाशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला. या संवाद सेतूच्या माध्यमातून सुमारे 20 हुन अधिक सरपंचाच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. या सूचनांची नोंद स्थानिक प्रशासन घेत असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुखेड तालुक्यातील सरपंच ज्योती चव्हाण यांनी केलेल्या वाढीव टँकर व चारा छावणीच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये मागणीनुसार टँकर सुरू करावेत. तसेच जेथे वाढीव टँकरची मागणी आहे, त्या ठिकाणी पाहणी करून तत्काळ कार्यवाही करावी. आवश्यक तेथे चारा छावणी सुरू करण्यात यावी.
मुखेड तालुक्यातील दत्तात्रय करणे, श्री. जगताप, मुकिंदा मारकवाड, बाबूराव दस्तुरे, लक्ष्मण पाटील, बालाजी पाटील या सरपंचांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सन 2018 च्या लोकसंख्येनुसार जनावरांची संख्या लक्षात घेऊन टँकर सुरू करण्यात यावेत. टँकरच्या फेऱ्या नियमित होतील, याकडे गट विकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात योग्य ती पावले प्रशासनाने उचलावीत. पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने मार्गी लावावीत. नांदेड जिल्ह्यात रोहयोतून सध्या 942 कामे सुरू असून 19 हजार 584 कामे शेल्फवर आहेत. त्यामुळे आवश्यक तेथे रोहयोची कामे सुरू करावीत. 
उमरी तालुक्यातील सुरेखा बालाजी डांगे, शिवाजी शंकर पांचाल या सरपंचांनीही गावातील दुष्काळसंबंधीत समस्यां मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना सांगितल्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सरपंचांनी केलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी. तसेच दुष्काळाशी संबंधित तक्रारी व सूचनांसाठी सरपंचांना व्हॉटसअप क्रमांक देण्यात आला आहे. त्यावरील तक्रारीचीही दखल घेऊन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत.

नांदेड जिल्ह्यासाठी केलेल्या उपाययोजना
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर व उमरी या 3 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून तीनही तालुक्यातील गावांची संख्या 306 इतकी आहे. दुष्काळ घोषित केलेल्या मुखेड तालुक्यात 51 टँकर,  देगलूर 2 टँकर उमरी तालुक्यामध्ये 1 टँकर सुरू आहे.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ आज अखेर  11 विंधण विहिरी, 869 विहिरींचे व बोअरवेलचे  अधिग्रहण  करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची 1.83 कोटी रुपये इतक्या विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस वीज बिलापोटी देण्यात आली आहे व या योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

दीड लाख शेतकऱ्यांना 86.91 कोटींचा दुष्काळ निधी वाटप
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तीन तालुक्यातील  1 लाख 55 हजार 741 शेतकऱ्यांना 86.91 कोटी रुपये दुष्काळ निधीचे वाटप करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण 10 लाख 92 हजार 600 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. आतापर्यंत 37 हजार 378 इतक्या पात्र शेतकऱ्यांना 17.34 कोटी रुपयांची इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या ल 2.52 लाख शेतकऱ्यांपैकी 1.13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी एकूण 22.52 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 942 कामे सुरू असून त्यावर 13 हजार 512 मजूर काम करत आहेत. रोहयोमधून इतर 28 प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात  आली आहेत.
यावेळी मुख्य सचिव अजोय  मेहता, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,  जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/14.5.2019

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...